रत्नागिरी, ता. 06 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन कल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरीतील रुग्णोपयोगी साहित्य केंद्राला अमेरिकेतील नामांकित औषध कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी भेट दिली. Nimkar's visit to Public...
Read moreDetailsरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळवायचा आहे विजय रत्नागिरी, ता. 03 : मोदी ॲट नाईन अभियानाची रत्नागिरी शहर, तालुक्याची बैठक शनिवारी भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 2 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत रविवारी दि. 4 रोजी सायकल फेरीचे आयोजन केले आहे. मारुती मंदिर येथून फेरीला सुरवात होऊन मांडवी समुद्रकिनारी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री २.४३ वा. घडली आहे. या दोन्ही...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात नव्यानेच सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल सी फॅन्सला इंडस्ट्रियल भेट दिली. Students gave industrial gift to sea fans राज्याचे...
Read moreDetailsहिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल- मंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी, ता. 31 : १०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा, याकरिता भागोजीशेठ कीर यांनी हे पतितपावन मंदिर उभारले....
Read moreDetailsस्पर्धेत टिकण्यासाठी सभासद व ग्राहकांना देण्यात येणारी सेवा महत्त्वाची; श्री. आरेकर गुहागर, ता. 30 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा...
Read moreDetailsमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 27 : गेले आठवडाभर रत्नागिरीसह राज्यात पाच ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. याची सांगता उद्या (ता. २८) शोभायात्रा, सहभोजनाने...
Read moreDetailsसावरकर जागरण सप्ताहानिमित्त आयोजन; 28 ला सावरकर जयंती कार्यक्रम रत्नागिरी, ता. 27 : भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार, कलाकार अमित पेडणेकर...
Read moreDetailsचारूदत्त आफळेबुवा; सावरकरांनी म्हटले होते हिंदू शक्ती मोठी होणार रत्नागिरी, ता. 26 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त प्रथमच शासनाकडून विचार जागरण महोत्सव होत आहे. सावरकर हे...
Read moreDetailsरविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गुहागर, ता. 26 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28/05/2023 रोजी...
Read moreDetailsमहाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे वितरण रत्नागिरी, ता. 26 : कोरोना महामारीमुळे मरगळलेल्या साहित्यिक विश्वाला उभारी आणण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : दि. २ जून रोजी श्री छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार तीनशे पन्नास वर्षे होत आहेत. उभ्या महाराष्ट्राला शौर्याची प्रेरणा देणारा.. अस्मितेचा हुंकार प्रकट करणारा परममंगल दिवस......
Read moreDetailsरत्नागिरी, दीपक कुवळेकर शासनाने मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली खरी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. या योजनेत शासन आपल्या दारी असले...
Read moreDetailsवक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांचे विचारांचे जागरण रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. सावरकरांची विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 24 : रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी...
Read moreDetailsजी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जी-२० परिषद या पार्श्वभूमीवर "मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट" उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला आहे....
Read moreDetailsत्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे बंधू हेसुद्धा स्वातंत्र्ययुद्धात अग्रेसर होते. ते प्रत्यक्षात कार्य करत असताना या तिघांच्या कुटुंबीय व...
Read moreDetailsराष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून कै. सौ. विमलताई पित्रे वसतिगृह रत्नागिरी, ता. 22 : सर्व देशघटकांचा सर्वांगिण विकास व्हावा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून विविध...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.