News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

शासन आपल्या दारी मग कशाला हवी रत्नागिरी वारी?

There is a lot of discussion about the plan in the district

रत्नागिरी, दीपक कुवळेकर शासनाने मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली खरी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. या योजनेत शासन आपल्या दारी असले...

Read moreDetails

सावरकर विचार जागरण सप्ताह

Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांचे विचारांचे जागरण रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. सावरकरांची विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण...

Read moreDetails

राजापूर अर्बन को-ऑप बँकेच्या शृंगारतळी शाखेचा शुभारंभ

Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

राजापूर अर्बन को-ऑप बँक सर्वसामान्यांची; उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर गुहागर, ता. 25 : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून राजापूर अर्बन...

Read moreDetails

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे धम्म

Bhanteji Bodhi's discourse at Abaloli

भन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन संदेश कदम, आबलोली आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच...

Read moreDetails

पथनाट्यातून उलगडले सावरकांचे शौर्य

Savarka's bravery unfolded from street drama

रत्नागिरी, ता. 24 : अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू...

Read moreDetails

मुबलक पाणी असलेली विहिर दुरूस्ती करावी

Demand of Guhagar villagers to the administration

गुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी...

Read moreDetails

रांगोळीतून उमटले सावरकरांचे प्रेरणादायी प्रसंग

Savarkar's inspiring moments emerged from rangoli

रत्नागिरी, ता. 24 : रांगोळीच्या विविध छटांतून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून ते साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतोय, गौरवोद्गार श्री देव भैरी...

Read moreDetails

सोमेश्वर मंडळाचा अमृतमहोत्सव

Amritmahotsav of Naravan Someshwar Mandal

नरवण धरणवाडी, मुख्याध्यापक गुरव यांचा विशेष सन्मान गुहागर, ता. 24 : तालुक्यातील नरवण धरणवाडी येथील सोमेश्वर मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून वाडीतील अनेकांना घडविणारे सेवानिवृत्त...

Read moreDetails

गुहागरातील पोटनिवडणुका बिनविरोध

Guhagar by-election unopposed

4 ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातील 7 जागांसाठी झाली होती निवडणूक गुहागर, ता. 23 : तालुक्यातील कुटगिरी, पेवे, साखरीआगर, भातगाव  या ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागातील 7 जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. या सर्व...

Read moreDetails

विकासकामांची यादी द्या, 48 तासांत मंजुरी देतो

Guardian Minister visited Peve Kharekond village

पेवे खरेकोंड गावाला पालकमंत्र्याची 25 लाखांची भेट गुहागर, ता. 23 : वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या पेवे खरेकोंड गावाच्या सर्वांगिण विकासासाठी मी २५ लाख रु. निधी देतो. नागरिकांनी विकासकामांची यादी तयार करा. ४८ तासात कामांना मंजुरी...

Read moreDetails

भाट्ये समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

Cleanliness campaign at Bhatye beach

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, जी-२० परिषद या पार्श्वभूमीवर "मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट" उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला आहे....

Read moreDetails

दाभोळ खाडीतील अर्थकारणाला चालना मिळेल

The economy in Dabhol Bay will be boosted

विठ्ठल भालेकर,  केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्याने समस्या मार्गी लागली Guhagar News, ता. 22 :  एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल (Prahlad Singh Patel) आणि परशोत्तम रुपाला (Parshottam...

Read moreDetails

अभिनेत्री अपर्णा चोथे यांचा एकपात्री नाट्यप्रयोग

Monologue play by actress Aparna Chothe

त्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई रत्नागिरी, ता. 23 : स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे बंधू हेसुद्धा स्वातंत्र्ययुद्धात अग्रेसर होते. ते प्रत्यक्षात कार्य करत असताना या तिघांच्या कुटुंबीय व...

Read moreDetails

राष्ट्रीय जलमार्गात दाभोळ खाडीचा समावेश

Inclusion of Dabhol Bay in National Waterways

जलमार्ग मंत्री सोणोवाल, विठ्ठल भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश गुहागर, ता. 22 : भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (Inland Waterways Authority of India) दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग (National Waterway) म्हणून मंजुरी दिली...

Read moreDetails

गुहागरचे 1200 लाभार्थी जाणार शासनाच्या दारी

Chief Minister is coming to Ratnagiri on 25th May

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी नियोजन, 31 एस.टी. बस सुटणार गुहागर, ता. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्‌घाटनासाठी 25 मे रोजी मुख्यमंत्री रत्नागिरीला येत आहेत. या कार्यक्रमाला शासकीय योजनांचा लाभ घेणारे किंवा...

Read moreDetails

रत्नागिरीत विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन

Inauguration of Girls Hostel in Ratnagiri

राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून कै. सौ. विमलताई पित्रे वसतिगृह रत्नागिरी, ता. 22 : सर्व देशघटकांचा सर्वांगिण विकास व्हावा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रीद आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून विविध...

Read moreDetails

बाल भारती पब्लिक स्कूलच्या उन्हाळी शिबिराची सांगता

Bal Bharti Public School Summer Camp concludes

गुहागर, ता. 22 : बाल भारती पब्लिक स्कूल, अंजनवेल RGPPL (आरजीपीपीएल) येथे उन्हाळी शिबीराची सांगता करण्यात आली. हे शिबीर दि. ३० ते १५ या कालावधीत घेण्यात आले होते. या उन्हाळी...

Read moreDetails

आबलोलीत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण उत्साहात

Training of Samata Sainik Dal in Abaloli

गुहागर, ता. 22 : भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल जिल्हा रत्नागिरीचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पार पडले. हे शिबीर सामाजिक युवा कार्यकर्ते...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Alumni Reunion of Guhagar High School

विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा गुहागर, ता. 22 : येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सन १९८६-८७ दहावीच्या बॅचचे पहिले स्नेहसंमेलन दि. ७ मे रोजी गुहागर बाजारपेठेतील खातू मसाले उद्योजक श्री....

Read moreDetails

बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल

HSC Result by 31 May

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली माहिती गुहागर, ता. 22 : बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी...

Read moreDetails
Page 207 of 328 1 206 207 208 328