News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागरातील ७ गावांना पाणी टंचाई

Villages in Guhagar have shortage of water

टँकरची शोधाशोध; पंचायत समिती कडून तहसीलदारांकडे टँकरची मागणी गुहागर, ता. 25 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात एप्रिलच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचू लागली आहे. यामुळे तालुक्यातील ७ गावांना पाणी टंचाई जाणवू...

Read moreDetails

बोटीतून शेळामेंढ्यांची तस्करी

Smuggling of goats and sheep by boat

सीमाशुल्क विभागाने केली कारवाई गुहागर, ता. 25 : बाणकोट, ता. मंडणगड किनारपट्टीपासून ७५ नॉटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून एक संशयास्पद बोट पकडण्यात आली. या शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बोटीवर शुक्रवारी दि....

Read moreDetails

वसुंधरा दिनानिमित्त दापोलीत सायकल फेरी

Cycle tour in Dapoli on Vasundhara day

गुहागर, ता. 24 :   आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे स्मरण करुन देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दि. २३ एप्रिल...

Read moreDetails

पशु-पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवा

Keep water for animals and birds

बाल विद्यार्थ्यांना आवाहन, गुहागर न्यूज करणार तुमच्या कामाचे कौतुक गुहागर, ता. 24 :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान ४० ते ४५ अंशावर पोहोचत आहे. माणसाच्या अंगाची लाही...

Read moreDetails

वेळणेश्वर विद्यार्थ्यांनी दिली तारापूर अणुऊर्जा प्रकल्पास भेट

Students visited Tarapur Nuclear Power Plant

अभियांत्रिकीतील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गुहागर, ता. 24 :  तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Valaneshwar) मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाने तारापूर अणुऊर्जा केंद्र युनिट...

Read moreDetails

श्री दुर्गादेवीचा 16 वा वर्धापन सोहळा

Anniversary celebration of Shri Durga Devi

गुहागर वरचापाट येथे दि. 30 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 24 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 16 वा वर्धापन सोहळा दि. 30 एप्रिल ते 1 मे...

Read moreDetails

यावर्षी लाल मिरचीच्या दरात वाढ

Increase in chilli price

मिरचीच्या वाढत्या भावाने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले गुहागर, ता. 24 : मिरचीचा भाव वाढल्याने वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींना यावर्षीचा मसाला चांगलाच झोंबला आहे. मिरचीचे भाव गगनाला...

Read moreDetails

माहिती अधिकार महासंघ गुहागर अध्यक्षपदी सुनील पवार

Information Rights Activist Federation Selection

सचिवपदी आशिष कारेकर, महिलाध्यक्षपदी समृद्धी गुहागरकर गुहागर, ता. 24 : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र गुहागरच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर सचिवपदी आशिष कारेकर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे....

Read moreDetails

तळवली नं. 2 शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा

Amrit Mahotsav Celebration of Talvali School

दि. २५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तळवली भडकंबावाडी, मुंढर - शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली नं. २ या शाळेचा...

Read moreDetails

रत्नागिरीत धर्मादाय संस्थांकरिता कार्यशाळा

Workshop for Charities in Ratnagiri

हॉटेल व्यंकटेश येथे  दि. २५ रोजी स. ९ ते ५.३० या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षण व कर आकारणीसंदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण

Ratnagiri taluka workers meeting and training

दि. २३ रोजी सकाळी १० वा. शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे गुहागर, ता. 22 : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा रविवार दि. ...

Read moreDetails

पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत

Turtle Festival in Guhagar

वन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar

Read moreDetails

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज मागणी

Online Application for Best Village Nomination

अंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत; जिल्हा प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेला आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दिलेले...

Read moreDetails

कोल्हापूर येथे वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Various programs on Vasundhara day in Kolhapur

केंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार...

Read moreDetails

फवारणीसाठी ड्रोन वापरासंबंधी मानक कार्यप्रणाली जारी

Standard Operating Procedures Regarding Drone Use

कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक...

Read moreDetails

चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढणे शिबिर

Income certificate extraction camp at Chindravale

तहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले...

Read moreDetails

परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे पर्यंत बंद राहणार

Parashuram Ghat will be closed from April 25 to 10 May

पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय गुहागर, ता. 21 : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. अजुनही ‘डेंजर...

Read moreDetails

सर्व तालुक्यात कामगार नोंदणी कक्ष

Labor Registration Office in all talukas

कामगार मंत्री खाडे, कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय मुंबई, ता. 21: राज्यामधील कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत...

Read moreDetails

काश्मिरमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला

Attack on army vehicle in Kashmir

पाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची...

Read moreDetails

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

India is the world's most populous country

भारताची लोकसंख्या  142.86 कोटी तर चीनची 142.57 कोटी दिल्ली, ता. 20 :  लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आज...

Read moreDetails
Page 191 of 305 1 190 191 192 305