टँकरची शोधाशोध; पंचायत समिती कडून तहसीलदारांकडे टँकरची मागणी गुहागर, ता. 25 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात एप्रिलच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचू लागली आहे. यामुळे तालुक्यातील ७ गावांना पाणी टंचाई जाणवू...
Read moreDetailsसीमाशुल्क विभागाने केली कारवाई गुहागर, ता. 25 : बाणकोट, ता. मंडणगड किनारपट्टीपासून ७५ नॉटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून एक संशयास्पद बोट पकडण्यात आली. या शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बोटीवर शुक्रवारी दि....
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे स्मरण करुन देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दि. २३ एप्रिल...
Read moreDetailsबाल विद्यार्थ्यांना आवाहन, गुहागर न्यूज करणार तुमच्या कामाचे कौतुक गुहागर, ता. 24 : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान ४० ते ४५ अंशावर पोहोचत आहे. माणसाच्या अंगाची लाही...
Read moreDetailsअभियांत्रिकीतील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Valaneshwar) मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाने तारापूर अणुऊर्जा केंद्र युनिट...
Read moreDetailsगुहागर वरचापाट येथे दि. 30 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 24 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 16 वा वर्धापन सोहळा दि. 30 एप्रिल ते 1 मे...
Read moreDetailsमिरचीच्या वाढत्या भावाने गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले गुहागर, ता. 24 : मिरचीचा भाव वाढल्याने वर्षभर पुरेल इतका मसाला करण्याची सवय असलेल्या गृहिणींना यावर्षीचा मसाला चांगलाच झोंबला आहे. मिरचीचे भाव गगनाला...
Read moreDetailsसचिवपदी आशिष कारेकर, महिलाध्यक्षपदी समृद्धी गुहागरकर गुहागर, ता. 24 : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र गुहागरच्या अध्यक्षपदी सुनील पवार तर सचिवपदी आशिष कारेकर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे....
Read moreDetailsदि. २५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तळवली भडकंबावाडी, मुंढर - शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली नं. २ या शाळेचा...
Read moreDetailsहॉटेल व्यंकटेश येथे दि. २५ रोजी स. ९ ते ५.३० या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षण व कर आकारणीसंदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsदि. २३ रोजी सकाळी १० वा. शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे गुहागर, ता. 22 : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा रविवार दि. ...
Read moreDetailsवन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar
Read moreDetailsअंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत; जिल्हा प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेला आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दिलेले...
Read moreDetailsकेंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार...
Read moreDetailsकृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक...
Read moreDetailsतहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले...
Read moreDetailsपावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय गुहागर, ता. 21 : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. अजुनही ‘डेंजर...
Read moreDetailsकामगार मंत्री खाडे, कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय मुंबई, ता. 21: राज्यामधील कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत...
Read moreDetailsपाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची...
Read moreDetailsभारताची लोकसंख्या 142.86 कोटी तर चीनची 142.57 कोटी दिल्ली, ता. 20 : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आज...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.