Maharashtra

State News

खारवी समाज पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” प्रवास दौरा

Travel tour of Kharvi Samaj Credit Institution

रत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता...

Read moreDetails

मान्सूनचा मुहूर्त लांबला

Monsoon will enter the country late this year

यंदा देशात मान्सून उशीरा दाखल होणार दिल्ली, ता. 06 : देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण झाले...

Read moreDetails

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू 

Balasore train accident

गुहागर, ता. 04 : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त...

Read moreDetails

मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल

Konkan Railway timing changes due to Monsoon

१० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल मुंबई, ता. 04 : मान्सूनमुळे कोकण रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेची वेळ १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत...

Read moreDetails

राज्यात तलाठी पदासाठी मेगाभरती

Mega Recruitment for Talathi Posts in the State

तब्बल ४ हजार ६२५ जागांसाठी राज्य सरकारने काढले आदेश मुंबई, ता. 04 : राज्यातील तरूणांचे गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती  राज्य सरकराने अखेर जाहीर केली आहे....

Read moreDetails

जिल्हा बँक माझे प्रेरणास्थान

Birthday of Samarth Bhandari Credit Union founder Arekar

प्रभाकर आरेकर, अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे माझे प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी काम करताना मिळालेला अनुभव, प्रशिक्षण मोलाचे ठरले. जीवनात स्थिरस्थावर होऊ...

Read moreDetails

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

350th Coronation Ceremony of Shiva Raya

रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 03 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच...

Read moreDetails

दहावीच्या निकालात कोकण विभागाने मारली बाजी

Konkan division won in SSC Result 2023

उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक गुहागर ता. 02 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या...

Read moreDetails

राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख नोकरभरती

More than one and a half lakh jobs recruitment

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती गुहागर, ता. 31 : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी...

Read moreDetails

यावर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता

Monsoon will enter the country late this year

शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये ; हवामानतज्ञांची सूचना मुंबई, ता. 27 : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा...

Read moreDetails

ऑनलाइन विनगेम हा जुगार नसून कौशल्याचा खेळ : उच्च न्यायालय

Wingame is not gambling but a game of skill

गुहागर, ता. 26  :  ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक...

Read moreDetails

राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी

Bullock cart racing allowed in the state

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय गुहागर, ता. 18 : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या...

Read moreDetails

बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला

Cyclone Mocha risk increased

गुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha...

Read moreDetails

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियान

'Government at your door' campaign

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read moreDetails

सौर ऊर्जेवर चालणारे गाव मावळमधील पुसाणे

The first solar powered village in the state

मावळमधील पुसाणेमध्ये राज्यातील पहिला प्रयोग गुहागर, ता. 11 : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि...

Read moreDetails

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार अकौंटन्सी म्युझियम

Accountancy Museum at Gogte-Joglekar College

रत्नागिरी, ता. 09 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (Gogte-Joglekar College) अकौंटन्सी म्युझियम साकारण्यात येणार आहे. याकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयास नुकतीच...

Read moreDetails

उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष तपासणी मोहीम

Special inspection drive by Transport Department

दि. 8 ते 31 मे 2023 या कालावधीत राबविणार गुहागर, ता. 07 : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने, राज्यातील रस्ता सुरक्षा विषयक समिती, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच जिल्ह्यांतर्गत येणारे...

Read moreDetails

आज खेड येथे होणार बीआरएम स्पर्धा

BRM Competition at Khed

गुहागर, ता.06 : सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या ‌‌वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. यामध्ये अठरा वर्षावरील कोणालाही सहभागी होता येईल....

Read moreDetails

आनंद सागर उद्यान का बंद होते

Why was Anand Sagar closed?

4 मे पासून प्रवेश सुरु; या गोष्टी पहाता येणार Guhagar News Special : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या शेगावमध्ये बंद असलेले (Why was Anand Sagar closed?) आनंद...

Read moreDetails

महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशीच का साजरा केला जातो?

Why is Maharashtra Day celebrated on 1 May

काय आहे इतिहास? 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या...

Read moreDetails
Page 14 of 20 1 13 14 15 20