गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेचा निर्णय; उद्यापासून आरक्षण सुरू मुंबई, ता. 06 : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला...
Read moreDetailsविकास कामे आणि प्रश्न मार्गी लावणार; संपर्कप्रमुख शरदराव बोबले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : 264 विधानसभा संपर्क प्रमुख शरदराव बोबले यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडी व...
Read moreDetailsपुणे, ता. 17 : राज्यात कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार...
Read moreDetailsकोकणातील एक हजार उद्योजकांच्या उपस्थितीत स्थापना संदीप शिरधनकर, प्रमुख कार्यवाहक, समृद्ध महाराष्ट्र संघटनाGuhagar news : पर्यटन हापूस आंबा मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि बळीराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी, सांयकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा...
Read moreDetailsरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी मुंबई, ता. 11 : राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १२ ते १४ जुलै असे तीन दिवस...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता वर्ष २०२४ चे औचित्य साधून राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी केळकर शिक्षण...
Read moreDetailsअधिसंख्य पदावरील कर्मचा-यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळा गुहागर, ता. 07 : मा.सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षीत ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 05 : जिल्ह्यात चार लाख ६० हजारांहून अधिक महिलांना 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. CM My Beloved Sister...
Read moreDetailsलोणावळ्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले गुहागर, ता. 01 : रविवारी लोणावळ्यातील भुशी धरणातून वाहणाऱ्या प्रवाहातील धबधब्यात आनंद लुटण्यासाठी गेलेल्या हडपसर पुणे येथील अन्सारी परिवारातील 5 जण वाहून गेले....
Read moreDetailsमुंबई, ता. 29 : महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20...
Read moreDetailsमुंबई, ता. 29 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील, 'सर्वजन हिताय सर्वजन सुखाय' असा असून सर्व समाजघटकांना दिलासा देणारा, त्यांचा विचार...
Read moreDetailsविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता मुंबई, ता. 28 : राज्य सरकार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात सरकार विविध घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री...
Read moreDetailsकामबंद आंदोलन मागे; ठेकेदाराकडून 3 महिन्यांचे वेतन रखडले गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्यातील 67 जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकाद्वारे 24 तास सेवा देणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले...
Read moreDetailsमान्सून महाराष्ट्रात दाखल गुहागर, ता. 06 : कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्यानं बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य...
Read moreDetailsमान्सूनने केरळमधील मुक्काम हलवला मुंबई, ता. 03 : दोन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम केरळमध्ये होता. मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 31 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार" साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे....
Read moreDetailsरत्नागिरी ता. 31 : चारधाम यात्रा 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात अभूतपूर्व यात्रेकरूंची गर्दी आपण अनुभवत आहोत. या वर्षी उत्तराखंडमधील पवित्र चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे. उत्तम...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने, अथर्व पब्लिकेशन, जळगाव, प्रकाशित "चिंबोरेयुद्ध"-या प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे लिखित कादंबरी प्रकाशन कार्यक्रम रविवार दि.०२/०६/२०२४ जून रोजी संध्याकाळी ५.वा. पत्रकार भवन,...
Read moreDetailsमहाराष्ट्र मच्छिमार कृती संघटनेची मागणी, एलईडी, पर्ससीनवरही बंदी घालावी गुहागर, ता. 30 : मासेमारी बंदी काळात राज्यातील सर्व मच्छिमारांना निर्वाह भत्ता मिळावा, तसेच एलईडी, पर्ससीन मासेमारीवर बंदी घालावी, अशी मागणी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.