३१ जुलैपर्यंत बंदीचा कालावधी लागू रत्नागिरी, ता. 18 : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात...
Read moreDetailsकोकण विभागीय माहिती कार्यालयात संपन्न मुंबई, ता. 15 : दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व...
Read moreDetailsमनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला...
Read moreDetailsहवामान विभागाने वर्तवला अंदाज मुंबई, ता. 14 : गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी...
Read moreDetailsकोकणातील तरुणांना रोजगार मिळावा अशी सत्तेत बसलेल्या प्रस्थापित नेत्यांची मानसिकता नाही; सुहास खंडागळे रत्नागिरी, ता. 13 : मागील दोन वर्षात कोकणाला दोन- दोन उद्योगमंत्री मिळाले तरीही येथे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध...
Read moreDetailsपुणे, ता. 11 : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ,...
Read moreDetailsमुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी...
Read moreDetailsभारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : कोकण रेल्वे मार्गावर गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कैक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देते. पण, याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची...
Read moreDetailsजिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 18 : शिधा जिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता आनंदाचा शिधा वाटप कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत...
Read moreDetailsगोवा, ता. 10 : बऱ्याचदा आधुनिक पद्धतीने बनविलेली उपकरणे जीवाला अपायकारक ठरू शकतात. पूर्वी बसस्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी बाकडे असायचे; पण आता स्टीलची बाकडे बसविली आहेत. मात्र, बसण्यासाठी तयार केलेल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार दि. 04 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दि. 18 एप्रिल...
Read moreDetailsसंतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित स्पर्धा उत्साहात संपन्न गुहागर, ता. 20 : गुहागर विधानसभा मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या मार्फत नुकतेच करण्यात आले हेते. ही...
Read moreDetailsआर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ गुहागर, ता. 15 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना...
Read moreDetailsआर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई येथ रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक...
Read moreDetailsपेपर सुरू झाल्यावर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बसता येणार नाही पुणे, ता. 14 : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर...
Read moreDetailsसुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चा पुढाकार गुहागर, ता. 12 : वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना...
Read moreDetailsप्रमोद शितप यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली गावचा सुपूत्र सद्या मुंबई नालासोपारा पूर्व येथे स्थायिक झालेला गावदेवी गोविंदा पथकाचा संस्थापक, समाज सेवक, टूरीस्ट...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : शासनाने जिल्ह्यातील 14 धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी सर्व शेतकरी बंधुनी त्वरित धानासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन खरेदी केंद्रावर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.