शेतकऱ्यांनी खताची आगावू नोंदणी करावी ; कृषी विभागाचे आवाहन मुंबई, ता 17 : कोरोनाचे दूर झालेले सावट आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिणामानंतर खत वितरण प्रणाली सुरळीत झाली आहे. यावर्षी विनाव्यत्यय खत...
Read moreDetailsमुंबई, ता 17 : काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन झाले. ते मृत्यू समयी ९९ वर्षांचे होते. नुकतेच त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. दलवाई हे रत्नागिरी...
Read moreDetailsमुंबई, ता. 12 : ऊर्जा कंपन्यांसाठी भारतीय रेल्वेकडून मागणीनुसार कोळशाच्या मालवाहतुकीत सातत्याने वाढ केली जात आहे. तसेच कोळसा कंपन्यांद्वारे साइडिंग्स / गोदामामध्ये आणण्यात आलेला देशांतर्गत सर्व कोळसा आणि वीज निर्मिती...
Read moreDetailsकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर; भारत जगातील समृध्द आशयनिर्मिती केंद्र बनावा. नवी दिल्ली, ता. 10 : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज घोषणा केली की फ्रान्समधील 75व्या कान्स...
Read moreDetailsउपराष्ट्रपती नायडू ; हवामान विषयक कृती करण्यात भारताची आघाडी मुंबई, ता. 10 : हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सक्षम धोरणांच्या बरोबरीने जनतेने सामूहिक कृती करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज...
Read moreDetailsऑनलाइन अर्ज करण्याचे टपाल विभागाचे आवाहन गोवा, ता. 10 : टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022...
Read moreDetailsकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा; स्वदेशी मोहिम देशात पसरावी दिल्ली, ता. 10 : केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली...
Read moreDetailsरत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आयोजन गुहागर, ता. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ०७...
Read moreDetailsसिम्बॉयसीस संस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व जिवंत स्वरूपात पुणे, ता.7 : देशातील तरुणांना प्रोत्सहित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी सिम्बॉयसीस संस्थेच्यावतीने पुणे येथे बाबासाहेबांच्या संग्रहालयाच्या माध्यमातून "प्रेरणाभूमी" ची स्थापना करण्यात आली...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका इतर मागासवर्गियांना (ओबीसी) राज्य सरकारने दिलेल्या 27 टक्के आरक्षणाविना घ्याव्यात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. Local elections without OBC reservation...
Read moreDetailsहरित आणि शाश्वत विकास भागीदारीसाठी झाला करार मुंबई, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्ट्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या (IGC) पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या...
Read moreDetailsज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे यांना अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान गुहागर, ता. 03 : पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा. गोवा (Goa)...
Read moreDetailsमुंबई, ता. 30 : मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक, जिथून दीडशे वर्षांपूर्वी देशातील पहिली रेल्वे धावली होती, ते मूळ प्राचीन, वारसा, स्थापत्य वैभवात परत आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे...
Read moreDetailsमुंबई विद्यापीठ ; तब्बल 4 प्रकल्प अंतिम फेरीत गुहागर, ता. 30 : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसीत करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याच स्पर्धेत...
Read moreDetailsकुलगुरू प्रा. पेडणेकर यांची रत्नागिरी उपपरिसरला सदिच्छा भेट गुहागर, ता. 30 : मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) नॅकमध्ये (NAAC) A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाले. यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या...
Read moreDetails२ मे रोजी नाशिक येथे २०१७, २०१८,२०१९ वर्षांचे पुरस्कार प्रदान मुंबई, दि. २9 : राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना...
Read moreDetails१० हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची 2019 पासूनची रक्कम प्रलंबित मुंबई, ता. 29 : सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (Retired St Employee) निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे (Leave Money) आणि वेतनवाढीतील फरकाचे पैसे महामंडळाकडून (Mahamandal)...
Read moreDetailsनैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची...
Read moreDetailsपुरवठादारांची नफेखोरी; दिर्घकालीन करारांवर परिणाम गुहागर, ता. 28 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नैसर्गिक वायुचा भाव पाचपटीने वाढला आहे. पुरवठादार कंपन्या नफाखोरीसाठी खुल्या बाजारपेठत उतरल्या असून त्याचा परिणाम भारतासारख्या...
Read moreDetailsमहाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी व नोकरीसाठी अतिरिक्त गुण गुहागर, ता. 25 : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंना महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना आणि विविध विभागांमध्ये नोकरी मिळावी, यासाठी अतिरिक्त गुण देण्याचे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.