वेगाने बदलत्या युद्धक्षेत्राचा भारतीय बाजूने घेतलेला आढावा! विनय जोशीGuhagar News : ऑपरेशन सिन्दुरने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत...
Read moreDetailsशेफाली वैद्यमी आर्मेनियन नरसंहाराबद्दल प्रथम ऐकलं, ते शाळा-कॉलेज मधल्या एखाद्या लेक्चर मध्ये किंवा इतिहासाच्या पाठयपुस्तकातून नव्हे, २००७ साली एका फिल्म फेस्टिवल मध्ये पाहिलेल्या एका इटालियन सिनेमातून. Armenian genocide द लार्क...
Read moreDetailsकोकणचा सांस्कृतिक मानबिंदू ,चिपळूणचे वैभव शिरीष दामले, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सतत काही ना काही घडामोडी होत असतात. मात्र त्यातील आनंदाने दखल घ्यावी, अशा फारच कमी असतात. सर्वसाधारण मनोरंजनापलीकडे जाऊन...
Read moreDetailsलेखक - चंद्रशेखर साने (लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.) ९३७००३७७७३ Guhagar News : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राकडून भारतीयांना लाभलेली दोन समकालीन नररत्ने. सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक...
Read moreDetailsलेखक : आशिष प्रकाश बल्लाळ, चिपळुण Guhagar News : आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती. बाबासाहेब म्हटलं की त्यांच्या नावापुढे एक विशेषण लावले जाते ते म्हणजे ‘दलितांचे उद्धारक’....
Read moreDetailsजे. डी. पराडकरGuhagar news : २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...
Read moreDetailsमंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, ता. 11 : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत...
Read moreDetailsGuhagar news : गेल्या दशकात केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्पित प्रयत्नांमुळे आणि धोरणात्मक पुढाकारांमुळे भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ही प्रगती राष्ट्रीय महामार्ग वाढवणे आणि पर्यावरणीय शाश्वतता...
Read moreDetailsखलिस्तानी दाव्याचा मागोवा आणि सुरक्षा व्यवस्थेची यशोगाथा गुहागर न्यूज : 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याच मेळाव्यादरम्यान, १९ जानेवारी रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली....
Read moreDetailsगुहागर न्यूज : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यापूर्वी टी.व्ही., फ्रिज, आदी गृहोपयोगी अनेक वस्तूपर्यंतच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा...
Read moreDetailsपण खऱ्याखूऱ्या दादोजींचे काय Guhagar news : “खोटे रेटून बोलले की ते खरे वाटू लागते आणि जेव्हा ते इतिहासाच्या स्वरूपात समाजासमोर येते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची दुर्गती सुरु होते ”...
Read moreDetailsGuhagar news : एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या...
Read moreDetailsGuhagar News : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेमध्ये आस्था होती. कारण पाली ही थेरवाद बौद्ध धर्मग्रंथांची...
Read moreDetailsGuhagar news : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह...
Read moreDetailsलेखक : रमेश पतंगेGuhagar News : संघशक्तीचा विजय म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे. संघ हा शब्द उच्चारला की, समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) येतो. हा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देशभर पसरलेले आहेत. या भक्तांच्या श्रद्दास्थानाला हिंदु मुस्लीमतेची झालर लावून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान 2015 पासून सुरु झाले. आत्ताच 30 सप्टेंबरला उत्तरप्रदेशातील धर्मनगरी...
Read moreDetailsGuhagar news : रतन टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कर्तृत्व, नेतृत्व, आणि समाजसेवा याचा संगम होता. त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व...
Read moreDetailsGuhagar News : स्वामीजी समजून घ्यायचे तर तीन तप समजून घेतले पाहिजेत. त्यांचे ‘बालपण’, ‘संन्यास दीक्षा’ आणि ‘मुक्ती लढ्यातील नेतृत्व’. कारण या तिन्ही तपातील स्वामीजी तपस्वी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले...
Read moreDetailsतरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारमाझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक...
Read moreDetails"जागतिक सागरी दिन" हा 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस अनेक महिने समुद्रात राहून जगातील जागतिक व्यापार आणि व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर लोकांचा सन्मान...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.