मंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, ता. 11 : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत...
Read moreGuhagar news : गेल्या दशकात केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्पित प्रयत्नांमुळे आणि धोरणात्मक पुढाकारांमुळे भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ही प्रगती राष्ट्रीय महामार्ग वाढवणे आणि पर्यावरणीय शाश्वतता...
Read moreखलिस्तानी दाव्याचा मागोवा आणि सुरक्षा व्यवस्थेची यशोगाथा गुहागर न्यूज : 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याच मेळाव्यादरम्यान, १९ जानेवारी रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली....
Read moreगुहागर न्यूज : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यापूर्वी टी.व्ही., फ्रिज, आदी गृहोपयोगी अनेक वस्तूपर्यंतच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा...
Read moreपण खऱ्याखूऱ्या दादोजींचे काय Guhagar news : “खोटे रेटून बोलले की ते खरे वाटू लागते आणि जेव्हा ते इतिहासाच्या स्वरूपात समाजासमोर येते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची दुर्गती सुरु होते ”...
Read moreGuhagar news : एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या...
Read moreGuhagar News : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतीय इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाली भाषेमध्ये आस्था होती. कारण पाली ही थेरवाद बौद्ध धर्मग्रंथांची...
Read moreGuhagar news : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह...
Read moreलेखक : रमेश पतंगेGuhagar News : संघशक्तीचा विजय म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे. संघ हा शब्द उच्चारला की, समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) येतो. हा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा...
Read moreगुहागर, ता. 11 : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देशभर पसरलेले आहेत. या भक्तांच्या श्रद्दास्थानाला हिंदु मुस्लीमतेची झालर लावून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान 2015 पासून सुरु झाले. आत्ताच 30 सप्टेंबरला उत्तरप्रदेशातील धर्मनगरी...
Read moreGuhagar news : रतन टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कर्तृत्व, नेतृत्व, आणि समाजसेवा याचा संगम होता. त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व...
Read moreGuhagar News : स्वामीजी समजून घ्यायचे तर तीन तप समजून घेतले पाहिजेत. त्यांचे ‘बालपण’, ‘संन्यास दीक्षा’ आणि ‘मुक्ती लढ्यातील नेतृत्व’. कारण या तिन्ही तपातील स्वामीजी तपस्वी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले...
Read moreतरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारमाझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक...
Read more"जागतिक सागरी दिन" हा 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस अनेक महिने समुद्रात राहून जगातील जागतिक व्यापार आणि व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर लोकांचा सन्मान...
Read moreGuhagar News सध्या देशातील जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या वंदे भारत एक्सप्रेसेचे निर्माते आहेत भारतीय रेल्वेमधील अधिकारी सुधांशु मणी. या सुधांशु मणींनी तंत्रज्ञान विकसीत करुन, जगभरातील...
Read moreGuhagar News : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. तसेच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज...
Read moreकेंद्र आणि राज्य सरकारकडून शाश्वत प्रयत्नांवर भर गुहागर, ता. 06 : महाराष्ट्रातील महायुती सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हानांना तोंड देत कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र...
Read more✍विनीत विश्वास मोरेपुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची...
Read moreदि. १४ जुलै २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणी तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचाची ज्योती जगताप हिस अंतरिम जामीन देण्यास नकार दिला, "आम्ही अंतरिम जामीन देण्यास...
Read more(सकाळचे वरिष्ठ प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांचा सप्तरंग पुरवणीत 'भ्रमंती'सदरात व "यशवंत आयुष्याची 'सारथी' " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख) प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाचे....
Read moreCopyright © 2020-2023 Guhagar News.