महती महाभारताची धनंजय चितळेGuhagar News : महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग उपनिषदांचा आणि वेदांचा विस्तार...
Read moreDetailsभगवान श्रीपरशुराम धनंजय चितळेGuhagar News : कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम आणि त्यांच्या कुळाचे अनेक उल्लेख महाभारतात येतात. श्रीपरशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी हे धनुर्विद्येचे मोठे जाणकार होते. एका उन्हाळ्यामध्ये ते...
Read moreDetailsदेवव्रत भीष्म धनंजय चितळेGuhagar news : कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षी लिहिलेल्या लेखमालेमध्ये श्री विष्णुसहस्रनाम या लेखात भीष्मांचा संदर्भ येऊन गेला आहे. भीष्म ही महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिरेखा आ.हे आपल्या पित्याची इच्छा...
Read moreDetailsमहारथी अर्जुन धनंजय चितळेGuhagar News : पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन, हे ते दोन जण...
Read moreDetailsसत्यप्रिय गांधारी धनंजय चितळेGuhagar News : बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची आई अशी ओळख असल्यामुळे ...
Read moreDetailsधनंजय चितळेगुहागर, ता. 31 : महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील एक म्हणजे द्रुपद राजाची कन्या...
Read moreDetailsमहाभारत ग्रंथातील राजकारण धनंजय चितळेGuhagar News : भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत असते. त्यासाठी विशेष...
Read moreDetailsधनंजय चितळेविदुरनीती भाग २ Guhagar News : मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर ग्रहण करणे, पक्के...
Read moreDetailsधनंजय चितळेGuhagar News : भारताने जगाला दिलेल्या अलौकिक देणग्यांपैकी एक असणारे महाभारत हे एक महान काव्य आहे. महाभारत ही केवळ कौरव-पांडव संघर्षाची कथा नाही, तर त्या कथेत प्रवासवर्णने आहेत, तीर्थक्षेत्रांच्या...
Read moreDetailsधनंजय चितळेGuhagar News : पांडवांचे चरित्र बघताना त्यातील चांगल्या गोष्टी जशा बोधप्रद आहेत, तशा त्यांच्या काही चुकाही आपल्याला शिकवतात. महर्षी व्यास यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्व व्यक्तींना त्यांच्या गुणदोषांसह रेखाटले...
Read moreDetailsधनंजय चितळेGuhagar news : अर्जुनाला विविध प्रकारची अस्त्रे देऊन त्याला सामर्थ्यसंपन्न करून स्वतः देवराज इंद्र भूतलावर सोडण्यासाठी आला. अर्जुनाची सर्व भावंडे आणि द्रौपदी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. जेव्हा देवराज...
Read moreDetailsधनंजय चितळेGuhagar news : काळाच्या ओघात ज्यांची महती टिकून राहील अशा फार थोड्या गोष्टी शिल्लक आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भारतवर्षाच्या देदीप्यमान इतिहासातील महाभारत हे अतिशय देखणे महाकाव्य. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या...
Read moreDetailsलेखक- अनिकेत आ. कोंडाजी, Phd संशोधक, मुंबई विद्यापीठ गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र, कोकणाची सागरी सुरक्षा ही नेहमीच, वर्षानुवर्षे संवेदनशील राहिली आहे. ८७७ किमी किलोमीटर असलेली किनारपट्टीचा उपयोग अनेकदा दहशतवादी...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह काही स्वातंत्र्यसैनिकांच्या वास्तव्याने पुनीत झालेले लंडनमधील' इंडिया हाऊस' महाराष्ट्र शासन खरेदी करून आपल्या ताब्यात घेत आहे. इंडिया हाऊसचे स्मारक म्हणून जतन...
Read moreDetailsबाळासाहेब लबडे लिखित "द लास्ट फोकटेल" वाचकांच्या चर्चेत गुहागर, ता. 28 : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची कादंबरी "द लास्ट फोल्कटेल" (इंग्रजी अनुवाद – डॉ. विलास साळुंखे,...
Read moreDetailsसांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर, नोव्हेंबरमध्ये वितरण गुहागर, ता. 26 : श्री दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानतर्फे बाळासाहेब लबडे यांच्या "चिंबोरे युद्ध" कादंबरीला ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप...
Read moreDetailsगुहागर न्यूज : सण आणि उत्सव ही आपल्या देशाची ओळख आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि...
Read moreDetailsनव्या राज्यसभा खासदाराची संघर्षमय कहाणी ( साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध झालेला शेफाली वैद्य यांचा लेख साभार ) गुहागर, न्यूज : पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं. चष्मा...
Read moreDetailsगुहागर न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सायप्रसच्या या भेटीत राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्यासमवेत लिमासोल येथे सायप्रस आणि भारतातील व्यावसायिक प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यामध्ये आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रांतील सहकार्य,...
Read moreDetailsलेखक : मयूरेश पाटणकरगुहागर, न्यूज : 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्या देशात आणिबाणी जाहीर झाली. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या 1 वर्ष 9 महिन्यांच्या कालावधीत आपल्या देशातील...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.