अन्नातून विषबाधा झाल्याने खेडमधील तरूणीचा मृत्यू
गुहागर, ता. 17 : खेड तालुक्यात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त मुंबई येथे गेलेल्या तरुणीचा अन्नातून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी रत्नू रांगळे (वय 21 मूळ राहणार, सवणस खुर्द) ...