25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट
राजेंद्र कुलकर्णी, यशस्वी भव:" संस्थेतर्फे कामाला सुरवात गुहागर, ता.10 : मुंबई येथील यशस्वी भव: (Yashassvi Bhavh) या संस्थेने जानेवारी 2028 पर्यंत 25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती या संस्थचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय ...