पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन रत्नागिरी, 19 : "निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत ...
