जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात
कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर, नीलेश राणे यांची टीका मुंबई- ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार आहे. या सरकाराने शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. एक ...