Tag: Sagar Mahotsav begins in Ratnagiri

Sagar Mahotsav begins in Ratnagiri

रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी, ता. 12 : जगातले काही देश फक्त समुद्रावरच अवलंबून आहेत. त्यांची अर्थव्यवस्था त्यावरच चालते. भारताला लाभलेल्या सागरी ताकदीचा उपयोग करून घेतला पाहिजे. समुद्रातील खनिजसंपत्ती, तेल, कोरल्स संशोधनासाठी मोठी संधी ...