रत्नागिरीत साकारणार सागर महोत्सव
रत्नागिरी, ता. 11: जलचक्रामध्ये समुद्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण मानव जात जलचक्रावर अवलंबून आहे. त्याचा सर्वात मोठा घटक समुद्र आहे. पृथ्वीवरचे सर्वांत जास्त कार्बन शोषून घेण्याची क्षमता समुद्रात आहे. त्यात ...
