पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील यांचे आवाहन नवी मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे ...