केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोचवणार
डॉ. विनय नातू, प्रत्येक बुथवर होणार जनसंपर्क अभियान गुहागर, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गुहागर मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार ...