भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलं
जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या; झेंडेही हटवले नवीदिल्ली, ता. 30 : भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी रेंजर्संना प्रत्त्युतर दिल्याने पाक सैन्य बिथरलं आहे. सीमारेषेवरील काही पाकिस्तान सैन्याने आपली चौकी सोडून पळ काढलाय. ...