वंदे भारतला चिपळुणात थांबा मिळावा
आ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट नवी दिल्ली, ता. 01 : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला ...
आ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट नवी दिल्ली, ता. 01 : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला ...
चिपळूणचा पुढचा आमदार ठाकरे गट शिवसेनेचाच: आ. जाधव रत्नागिरी, ता. 01 : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातील केवळ चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा ...
३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार - धनंजय मुंडे मुंबई, ता. 01 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे याबाबत विनंती केली ...
नियोजन समितीच्या पटलावर ठेवले गुहागरच्या विकासाचे मुद्दे Guhagar News, ता. 31 : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Commision) सदस्यपदाच्या पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग नीलेश सुर्वे (Nilesh Surve) यांनी केला. ...
आ. जाधवांनी विधानसभेत उठविला आवाज गुहागर, ता. 31 : तालुक्यातील वरवेली येथे पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगड उत्खननाबाबत आ. भास्कर जाधव यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज ...
रत्नागिरी, ता. 31 : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तूंचे वाटप केले. ...
८ आरोपीना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 31 : दिनांक २० /०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरामधील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील एका ...
गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना पाणी बॉटल व बिस्किटे वाटप गुहागर, ता. 29 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडी, युवा सेना व ...
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह ...
महिन्यातील जेमतेम १५ दिवसच सेवा गुहागर, ता. 29 : गेले ३/४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वहात आहेत. अशातच ...
गायब मुलींची संख्या 2 लाखांहून अधिक दिल्ली, ता. 29 : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आली. देशभरातील ...
गुहागर, ता. 29 : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे ...
मनसे पदाधिकाऱ्यांना आरजीपीपीएल अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा १ जुन पासुन पगार व गेटपास न दिल्याने ...
पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे उद्घाटन गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा ...
दि. ३० रोजी कुणबी समाजोन्नती संघ व कुणबी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोली,गुहागर, ता. 28 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी ...
कालपासून मुसळधार पाऊस; चाकरमान्यांचे हाल मुंबई, ता. 28 : मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ...
शिरीष दामले, रत्नागिरी; मो. 9423875402तत्त्व, निष्ठा, बांधिलकी या शब्दांशी बहुतांश समाजाने फारकत घेतलेल्या सध्याच्या वातावरणात निष्ठा हे मूल्य मानून त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत केलेल्या बापूसाहेब परूळेकर यांची माहिती सध्याच्या पिढीला नसणे ...
नवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासोबत दिलेल्या 50 खासदारांच्या सह्यांची ...
गुहागर, ता. 27 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी मध्ये निवड व नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. Guhagar High ...
शेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition Result राज्य सरकारने सन 2022-23 या वर्षात खरीप पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर क्रमांक काढण्यात येणार होते. प्रत्येक स्तरावरील सरासरी पिकापेक्षा जास्त पिक घेणारे शेतकरीच त्या स्तरासाठी पात्र होतील. तसेच ज्या स्तरासाठी शेतकरी पात्र झाला असेल त्या खालील स्तरावर त्या शेतकऱ्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी होत्या. भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्यातील शेतकरी राज्य आणि विभाग स्तरासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील पोमेंडीचे शेतकरी अनंत भिवाजी रांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आपल्या शेतात 87.38 किलो प्रति गुंठा या प्रमाणात भात उत्पादित केले. त्यांना रोख रु. 10 हजार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्याचे सरासरी क्षेत्र 3889 असून सरासरी 30.75 किलो प्रति गुंठा भात उत्पादन होते. यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आणखी तीन शेतकरी तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले. तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवली येथील नीलेश दामोदर पवार यांनी 66.72 किलो प्रति गुंठा भात उत्पादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रु. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.