पावसाळा आला; वीज अपघात टाळा
नागरिकांना महावितरणचे आवाहन मुंबई, ता.17 : कोकण परिमंडळ- पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. तेंव्हा अपघातमुक्त ...
