जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच
आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली. अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ...