जयगड खाडीवर उभा राहतोय भव्य सागरी पूल
रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार नवी गती गुहागर, ता. 04 : कोकणवासीयांना आणि पर्यटकांना कोकणच्या समुद्रकिनारी भागात प्रवास करताना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि ...
