कारसेविकांचा अनुभव कथन व सन्मान कार्यक्रम
रत्नागिरी, ता. 12 : १९९० ला रत्नागिरीतून मुंबई व तिथून अयोध्येत निघालो; परंतु आधीच्या ४ ते ५ स्थानकांवर थांबवून पोलिसांनी जबरदस्तीने खाली उतरवले. त्यानंतर तेंदूपत्तीच्या गोदामात रवानगी केली. गोदामाची कच्ची ...
