भारतीय तटरक्षक दलाने केली 20 बांग्लादेशी मच्छिमारांची सुटका
नवी दिल्ली, ता. 27 : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य ...
