राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात आली होती. काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने प्रशासनाने टप्प्या टप्प्यात राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा ...



















