सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात
मुंबई : गेल्या चार वर्षांपुर्वी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. असा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या ...
मुंबई : गेल्या चार वर्षांपुर्वी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. असा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या ...
सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांची मागणी चिपळूण : कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या 'आशा ' सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य ...
नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे ...
रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...
फक्त 22 जागा, प्रवेशासाठी काटेकोर नियम रत्नागिरी दि. 16 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी ...
तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय ...
रुग्ण संख्या घटल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील ...
मुंबई : मुंबईकरांना आता लोकलमध्ये विनाअडथळा करमणुकीची सुविधा मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’अंर्तगत रेल्वेच्या डब्यात ‘मीडिया सव्र्हर’ बसविला जाणार असून मोबाइलवर विनाअडथळा करमणुकीचा आनंद लुटता येईल. ही सुविधा जुलै २०२१ ...
देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी! मुंबई : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी ...
मुंबई : रस्त्यावर दुचाकी चालवताना उत्तम दर्जाचं हेल्मेट घालणं अत्यंत गरजेचं आहे. एक चांगलं हेल्मेट नेहमीच अपघातामुळे होणाऱ्या नुकसानापासून आपला बचाव करतं. अनेकदा तर मोठ्या अपघातातही फक्त हेल्मेटमुळे कित्येक दुचाकीस्वारांचा ...
गुहागर : गुहागर शहरातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले ईश्वर हलगरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बहुचर्चित 'आरसा' कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे ...
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन ...
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी ...
अजय चव्हाण : नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...
श्रीकांत मोरे यांचे महावितरण अभियंत्यांना पत्र गुहागर : तालुक्यातील वेळंब गावातील गेले अनेक वर्ष धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब तातडीने बदलण्याची मागणी वेळंब येथील भाजप कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांनी शृंगारतळीचे ...
गुहागर : संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनानिमित्त बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत 5 ते 20 जून या पंधरवड्यात वृक्षारोपण अभियानांतर्गत निर्मल ग्रांपचायत आबलोली व जिल्हापरिषद केंद्र शाळा आबलोली नं. 1 येथील परिसरात गुहागर ...
गुहागर : पहिला दमदार पाऊस म्हटला की, सर्वांना वेध लागतात ते चढणीच्या माशांचे. पावसाळयातील मासे म्हटले की, अनेक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातच चढणीच्या माशांची चव काही औरच असते. त्यामुळे ...
वडद डाफलेवाडी येथील घटना गुहागर : तालुक्यातील वडद डाफलेवाडी येथील शेतकरी हरी मुरमुरे यांच्या नांगरणीच्या बैलाला तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामुळे मुरमुरे यांचे ...
भाजप जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांची मागणी गुहागर : 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोठी वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.