Tag: Government

गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार

गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार

परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (S.T) शासनात विलिनीकरण(Merger) करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती(Three-member committee) गठित करण्यात आली असून या समितीला बारा ...

चाकरमान्यांची आरटीपीसीआर टेस्ट न करता प्रवेश द्यावा

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी

जि. प. सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांचे आ. जाधवांना निवेदन गुहागर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विधवा व निराधार महिला लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी दरवर्षी २१ हजार इतकी कुटुंबाच्या एकत्रित ...

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

विधानभवनावर धडकणार विराट पायी पेन्शन मार्च गुहागर : राज्य शासनाच्या नव्या पेन्शन योजनेतील योजनेला विरोध करत जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

कोरोनाचे नियम कोणासाठी आहेत

कोरोनाचे नियम कोणासाठी आहेत

सुरेश सावंत : सभा समारंभाबाबत धोरण जाहीर करा गुहागर, ता. 13 : कोरोनाची नियमावली नक्की कोणासाठी आहे. ( Who exactly is Corona's rulebook for? ) सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांना शासन परवानगी देत ...

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथे कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता रात्री अपरात्री उत्खनन सुरु आहे. वस्तीपासून अवघ्या 100 मिटरवर सुरंग लावले जात असल्याने येथी 38 घरांना तडे गेले आहेत. ...

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

गुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संत तुकाराम छात्रालय येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

गुहागर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत तुकाराम छात्रालयात प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.  या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ५ वी ते १० वी व ...

‘आफ्रोह’ रत्नागिरीच्या महिला आघाडीने आझाद मैदान गाजवले!

‘आफ्रोह’ रत्नागिरीच्या महिला आघाडीने आझाद मैदान गाजवले!

.....तर रास्ता रोकोसारखे उग्र आंदोलन करू - माधुरी घावट गुहागर : अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन मिळावी, या व इतर न्याय्य मागण्यांसाठी गेल्या 2 ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर सुरू असलेले ...

‘आफ्रोह’ रत्नागिरीची महिला आघाडी आझाद मैदानात

‘आफ्रोह’ रत्नागिरीची महिला आघाडी आझाद मैदानात

गुहागर : जोपर्यंत अधिसंख्य पदावरील सेवानिवृत्त कर्मचा-यांना पेन्शन देण्याबाबत निर्णायक निर्णय शासनाकडून होत नाही तोपर्यंत गेल्या 2 ऑक्टोबर पासून सुरू असलेले आझाद मैदानावरील आंदोलन - साखळी उपोषण सुरूच राहणार, असा ...

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार, गुहागरच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश गुहागर : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. राजेश बेंडल यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये राष्ट्रवादी मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी ...

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ई-पीक पाणीत ९४ हजार ४७ शेतकऱ्यांची नोंदणी

रत्नागिरी : पीक पेरा नोंदणीसाठी शासनाने ‘ई-पीक पाणी’ अ‍ॅप सुरू केले आहे. या अॅपवर जिल्ह्यातील ९४ हजार ०४७  शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. नेटवर्क, अ‍ॅंण्ड्रॉईड मोबाईल आदीची अडचण होती. मात्र त्यावर ...

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गुहागरात बंदला समिश्र प्रतिसाद गुहागर : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या अंत्यत अमानुष घटनेबद्दल केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आला होता. गुहागर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, ...

सकारत्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

सकारत्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांचा निर्धार गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आठव्या ...

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन गुहागर : शासनाने नव्याने आणलेल्या ई-पीक नोंदणी अभियानाला गुहागर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून येथील तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडून गुहागर तालुक्यात प्रत्येक गावागावात ...

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

गुहागर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि ...

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ...

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार, इतरांना करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी ...

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

अंगणवाडी सेविकांनी शासनाला परत केले मोबाईल

सारीका हळदणकर,  सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. ...

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या हे हॅण्डसेट निकृष्ट दर्जाचे असल्याने नादुरुस्त होतात. ...

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर, नीलेश राणे यांची टीका मुंबई- ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार आहे. या सरकाराने शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. एक ...

Page 1 of 2 1 2