फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार
खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्वाचे; उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 20 : माणसामधील खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि ...
