शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी समूह शेती वाढवा
पालकमंत्री अनिल परब; रत्नागिरीत खरीप हंगाम आढावा बैठक रत्नागिरी दि.09 :- कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी संख्या 85 टक्के आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी समूह शेतीला ...