Tag: farmers

Startup industry in agricultural technology

कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग

भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग नवी दिल्‍ली, ता. 20 : कृषी तंत्रज्ञानातील स्टार्टअप उद्योग हे भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय विज्ञान ...

ओंकार वरंडेने तयार केले मळणी यंत्र

ओंकार वरंडेने तयार केले मळणी यंत्र

श्रम व वेळेची बचत; एकाच यंत्रात भात, नाचणीची मळणी गुहागर : येथील कुलस्वामिनी चौक येथील ओंकार इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे ओंकार संतोष वरंडे यांने कौशल्याला कल्पकतेची जोड देत छोटे मळणी यंत्र तयार ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शेतकरी जाणार हिवरे बाजारच्या अभ्यास दौऱ्यावर

पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने ...

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा ...

भाताच्या लोंब्या दाण्यांविना; शेतकरी संकटात

भाताच्या लोंब्या दाण्यांविना; शेतकरी संकटात

गुहागर :  गुहागर तालुक्यात सध्या भात कापणी अंतिम टप्प्यात आली असून कडकडीत उन्हात देखील भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. भात कापणी ...

शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे

शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे

तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची माहिती गुहागर : शेतक-यांच्या अडीअडचणींचे निरसण करुन त्यांच्या हातात योग्य सातबारा मिळण्यासाठी शेतक-यांनी सातबाऱ्यावर १२ नंबरमध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे आहे, असे ...

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

पेवे येथे मोफत ७/१२ घरपोच वाटप

गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच ...

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात

कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर, नीलेश राणे यांची टीका मुंबई- ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार आहे. या सरकाराने शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. एक ...

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लोकसभेत माहिती नवी दिल्ली- मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय ...

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने ...

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे ...