“हुंडाबळी, भारतीय समाजाला पोखरणारी ज्वलंत समस्या”
जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांचे प्रतिपादन रत्नागिरी, ता. 30 : हुंडामुक्त समाज हे प्रगत भारताचे लक्षण असून हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्यासोबत मानवी दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा ...
