वादळाच्या पार्श्र्वभुमीवर जिल्ह्यात संचारबंदी
रत्नागिरी, ता. 15 : तौक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थांनी कोणती काळजी घ्यावी. वादळापूर्वी काय ...