जिल्ह्यातील खाड्या प्लास्टिकने भरल्या-डॉ. केतन चौधरी
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवात व्याख्यान रत्नागिरी, ता.14 : गेल्या दहा वर्षांचे उत्पादन बघता जिल्ह्यात बांगडा, तारली यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...
