‘‘या पंतप्रधानांनी केले होते जन आवाहन’’
Publicly Appeals History of 5 Indian PM. भारताच्या लोकशाही प्रवासात अनेक वेळा असे प्रसंग आले, जेव्हा देशावर युद्ध, अन्नटंचाई, आर्थिक संकट, महामारी किंवा जागतिक दबाव यांसारखी मोठी संकटे कोसळली. अशा ...
Publicly Appeals History of 5 Indian PM. भारताच्या लोकशाही प्रवासात अनेक वेळा असे प्रसंग आले, जेव्हा देशावर युद्ध, अन्नटंचाई, आर्थिक संकट, महामारी किंवा जागतिक दबाव यांसारखी मोठी संकटे कोसळली. अशा ...
अमेरिकेने केले भारताचे कौतुक गुहागर (ता. 26) : कोरोनाच्या लढाईमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती. असे प्रतिपादन अमेरिकेचे कोरोना व्हायरस प्रतिसाद समन्वयक डॉ. आशिष झा यांनी केले. ते व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलत ...
अर्थमंत्री सीतारामन यांनी जॉर्जिव्हा यांची घेतली भेट गुहागर ता. 19 : कोविड-19 सारखे आव्हान असतानाही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरु आहे. कोविडच्या काळात लसीकरणासाठी अन्य ...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना () निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. ...
रत्नागिरी : राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. शासन, महसूल व वन विभागाकडील संदर्भ क्र. 9 अन्वये कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या ...
मुंबई : आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच ...
जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांची मागणी गुहागर : आरोग्य विभाग मार्फत सद्यस्थितीत कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम गावोगावी अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. गुहागर तालुक्यातील मच्छिमार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ...
तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...
रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...
गुहागर : वाढत्या कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत कुणबी युवा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.