मुख्यमंत्र्यांनी जनतेला सत्य सांगावे
खासदार सुप्रिया सुळे : महत्वाच्या मुद्याबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव गुहागर, 29 : टाटा एअरबस संदर्भात मा. उपमुख्यमंत्र्यांनी महिनाभरात दोन वेगवेगळी विधाने केली आहेत. उद्योगमंत्री हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचे सांगतात. ...