निर्बंध जनतेच्या संरक्षणासाठी
प्रविण डोंगरदिवे : गणेशोत्सव साजरा करतांना नियम पाळा मुंबई : मागील दोन वर्षे संपूर्ण जगासाठी कोरोनामुळे संकटाची गेली. आपल्या राज्यात वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या अखेरपर्यंत सणवार साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. ...
प्रविण डोंगरदिवे : गणेशोत्सव साजरा करतांना नियम पाळा मुंबई : मागील दोन वर्षे संपूर्ण जगासाठी कोरोनामुळे संकटाची गेली. आपल्या राज्यात वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या अखेरपर्यंत सणवार साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. ...
गुरुवारी, २ सप्टेंबरला रोहन फडके यांचे मोफत सत्र गुगल मीटवर गुहागर, ता. 01 : मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेट यामुळे शेअर मार्केट म्युच्युअल फंड सही आहे, ही वाक्य ग्रामीण भागातही ऐकू ...
चंद्रशेखर जोशी, दापोली यांच्या सौजन्यानेदाभोळ : दापोली तालुक्यातील देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची आज सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व दापोलीतील सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी फासकीतून सुखरूप सुटका केली असून त्याला पिंजऱ्यात भरून ...
गुहागर, ता. 01 : तहसीलदार सौ. वराळे यांच्या सूचनावजा आदेशानंतर श्रृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी (ता. 1) कोरोना चाचण्यांना सुरवात झाली. दिवसभरात 234 व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली. ...
३.६५ सर्वाधिक गुणांकन मिळालेलं राज्यातील पहिले विद्यापीठ मुंबई, ता. १ : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि ...
तहसीदार वराळेंचे शृंगारतळीतील सभेत आवाहन गुहागर, ता. 01 : वहातुक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाट गुरांसंदर्भात कायदेशीर कार्यवाही कशी करता येईल ते पाहू ...
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पोलीस ठाण्याचा (Maharashtra Police) कारभार आजपासून नव्या शिलेदारांच्या ताब्यात आला आहे. येथील पोलीस निरीक्षक अरविंद बोडके (Police Inspector Arvind Bodake) यांच्यासह 9 पोलीसांची अन्यत्र ...
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची सूचना रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची ...
नदिम मालाणी, ३ रा वर्धापन दिनानिमित्त मार्टला भेट द्या गुहागर, ता. 27 : तालुक्यातील सर्वांत मोठे किराणा मालाचे आणि सर्वात कमी दर असलेले दुकान म्हणून ओळख असलेल्या मालाणी मार्टचा ३ ...
सारीका हळदणकर, सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. ...
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय संकेतांना गालबोट लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशारा भाजपचे माजी ...
गुहागर- येथील श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर मधील कनिष्का बावधनकर हीची महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली आहे. या विद्यालयातील इयत्ता आठवीमधील 11 ...
गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या हे हॅण्डसेट निकृष्ट दर्जाचे असल्याने नादुरुस्त होतात. ...
गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. ...
नारायण राणे, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद चिपळूण, ता. 24 : माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र काही कारणाने ते टिकले नाही. आरक्षण मिळण्यासाठी समाजाने ...
कोरोना काळातही हर्णै शाळा नं. १ ची कामगिरी विशेष बातमीदार : राधेश लिंगायत, हर्णै जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी 0 पटसंख्या असलेल्या ...
गुहागर, ता. 22 : वेळणेश्र्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा ...
कोतळूक मधील घटना, अडीच लाखांचे नुकसान गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक बौद्धवाडी येथील एक दुकान जेसीबी लावून पाडण्यात आले. यामध्ये दुकान आणि त्यामधील किराणा मालाचे 2 लाख 50 हजार ...
राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे आयोजन; निकाल जाहीर रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. ...
कोकणातील प्रत्येक गावाच मुंबईत एक मंडळ असतं. नोकरी, उद्योगधंद्याच्या निमित्ताने मुंबईच्या विशाल नगरीत पैपैशासाठी धावणाऱ्या मंडळींनी कधी काळी एकत्र येवून या मंडळांची स्थापना केली. अडीअडचणीच्या काळात आपली विचारपूस करणार कोणीतरी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.