अभय योजनेचा लहान व्यापाऱ्यांना फायदा
ललित गांधी; महाराष्ट्र चेंबरने केले अर्थसंकल्पाचे स्वागत रत्नागिरी, ता. 10 : राज्याच्या अर्थसंकल्पात व्यापारी बंधू, उद्योगासाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. भांडवली गुंतवणूकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीमुळे विकासाला चालना ...
