सत्तरीपार ज्येष्ठांना आयुष्मान योजना ठरणार वरदान
जनकल्याणकारी योजनेची जनजागृती व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे डॉ. नातू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन गुहागर, ता. 17 : ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व लोकांचा आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत ...