प्रत्येक व्यक्तीस सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे
योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा; ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, ता. 03 : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी ...