शेतकरी महिला सक्षमीकरणातून देशाच्या विकासाला गती
गुहागर, न्यूज : शहरीकरणामुळे गेल्या काही दशकांत ग्रामीण भागातील पुरुषांचे स्थलांतर वाढले. परिणामी स्व-कमाईवर घर चालवणाऱ्या महिलांची संख्या ग्रामीण भागात लक्षणीय आहे. आजही भारताची ६५% लोकसंख्या ग्रामीण आहे. म्हणूनच ग्रामीण ...
