छत्रपतींचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविणार
केतन अंभिरे, शिडाच्या नौकेने सीमा मंचची सागर परिक्रमा मुंबई, ता. 27 : छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरक्षेचा विचार किनारपट्टीवर पोचविण्यासाठी सागरी सीमा मंचने परिक्रमेचे आयोजन केले आहे. शिवरायांच्या आरमाराची अनुभूती घेण्यासाठी ...