Tag: शेतकरी

New Trend in Farmer

नवे शेतकरी नवा ट्रेंड

पर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढु लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती (Organic ...

Buy seeds and give product at guaranteed price

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचा उपक्रम गुहागर, ता. 05 : Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शेतकरी जाणार हिवरे बाजारच्या अभ्यास दौऱ्यावर

पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने ...

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा घणाघाती आरोप गुहागर : अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा ...

तळवलीत भात पीक कापणी प्रयोग यशस्वी

तळवलीत भात पीक कापणी प्रयोग यशस्वी

गुहागर : तालुक्यातील तळवली येथे नुकताच भात कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी येथील शेतकरी दत्तात्रय किंजळे यांच्या शेतावर हा भात कापणी, मळणी प्रयोग घेण्यात आला. तहसीलदार प्रतिभा वराळे, मंडळ अधिकारी ...

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

गुहागर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि ...

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लखपती शेतकरी योजनेतून शेतकरी सक्षम होईल- जिल्हाधिकारी डॉ. पाटील

वळके येथे पहिली कार्यशाळा रत्नागिरी : तालुक्यातील वळके गावाला चांगल्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती निसर्गतः लाभलेली आहे. गावाला बावनदीसारखी बारमाही वाहणारी नदी व सुपीक जमिन लाभली आहे. याचा वापर करून गावातील ...

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 700 कोटी रुपये

मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची लोकसभेत माहिती नवी दिल्ली- मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय ...

betrayed the paddy fields

परतीच्या पावसाने भातशेतीला दिला दगा

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; सोमवारपासून महसुल आणि कृषी करणार पंचनामे, ग्रामसेवकांचाही सहभाग गुहागर : पावसाळा संपतानाच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाने या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे ...