न्यायालयाचे कामकाज पूर्ववत होण्यासाठी अधिवक्ता परिषदेची मागणी
उच्च न्यायालयाकडे अहवाल देण्यासाठी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना दिले निवेदन रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ आणि पूर्ववत सुरू होण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाकडे अहवाल देण्यासंदर्भात प्रधान जिल्हा ...