Tag: प्रशासन

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

पवारसाखरी उत्खननाविरोधात ग्रामस्थ हरित लवादात जाणार

गुहागर : तालुक्यातील पवारसाखरी येथे कोणत्याही अटी शर्थीचे पालन न करता रात्री अपरात्री उत्खनन सुरु आहे. वस्तीपासून अवघ्या 100 मिटरवर सुरंग लावले जात असल्याने येथी 38 घरांना तडे गेले आहेत. ...

तळवलीच्या कार्यक्रमावर कारवाई का नाही?

तळवलीच्या कार्यक्रमावर कारवाई का नाही?

मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा प्रशासनाला सवाल गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मग ...

कोसळलेली दरड बाजूला करून वेलदूर – धोपावे मार्ग मोकळा

कोसळलेली दरड बाजूला करून वेलदूर – धोपावे मार्ग मोकळा

नागरिकांना मोठा दिलासा गुहागर : धोधो कोसळलेल्या पावसाने वेलदूर - नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात दरड कोसळल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत ...

दुरावस्था झालेल्या सडेजांभरी रस्त्यावरील खड्डे भरले

दुरावस्था झालेल्या सडेजांभरी रस्त्यावरील खड्डे भरले

तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईतांनी केली ग्रामस्थांचे गैरसोय दूर गुहागर : गुहागर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत असो वा चिपळूण तालुका सर्वच ठिकाणी आपल्या लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. राजकारणाला समाजिकतेची जोड ...

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

व्यावसायिकांना सायं. ७ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा द्यावी

ॲड. दीपक पटवर्धन यांची मागणी रत्नागिरी : लॉकडाऊननंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी आस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही ...

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

सचिन बाईत यांची लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत कामगिरी

प्रशासन व लोकप्रतिनिधींची वाट न पाहता रस्त्यावरील दरड केली बाजूला गुहागर : तालुक्यातील भातगाव येथील खचलेला रस्ता व कोसळलेल्या दरडीमुळे तीन गावातील ग्रामस्थांसह या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अतिवृष्टीतील बाधितांचे पंचनामे पूर्ण

भांडी,कुंडी कपडयांसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान रत्नागिरी : जिल्हयामध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींचे मालमत्तेचे पंचनामे ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या - बाळ माने रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ...

जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची   तळवली गावाला भेट

जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची तळवली गावाला भेट

तळवली मोठी बौद्धवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन गुहागर : जि. प.च्या समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी नुकतीच तळवली मोठी बौद्धवाडी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी ...