धनगर समाजाचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन
प्रवीण काकडे; लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना दिली भेट रत्नागिरी- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले ...