Tag: राज्य सरकार

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

ना. उदय सामंत होणार पहिले प्र-कुलपती

मुंबई : आता विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसेच उच्च ...

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला ...

राज्य सरकारचा पगारवाढीचा प्रस्ताव

एस.टी.ची वेतनवाढ

ST pay hike15 दिवस एस. टी. कामगारांच्या संपाने हैराण झालेल्या राज्य सरकारने अखेर 25 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला. एस.टी. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात राज्य सरकराने भरघोस वाढ केली. ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

दुकाने, रेस्टाँरट, हॉटेल आदि आस्थापनांच्या वेळेत वाढ

रत्नागिरी : राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. शासन, महसूल व वन विभागाकडील संदर्भ क्र. 9 अन्वये कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या ...

कोकणाला कोणी वाली नाही

कोकणाला कोणी वाली नाही

गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांची खंत गुहागर : वर्षातून एकदा येणाऱ्या गणपतीच्या सणाला श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत लाखो भाविक मुंबईहून कोकणात येतात. मात्र घरी पोहोचेपर्यंत मुंबई-गोवा रस्त्याच्या दुर्दशेमुळे ...

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत रहाणार खुली मुंबई : राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच तसेच मुंबईचा गेल्या दोन आठवड्यातील संसर्ग दर खूपच कमी झाल्यामुळे अखेर मुंबईतील दुकाने ...

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

अकरावी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेत मराठीला डावललं

मुंबई : राज्य सरकारकडूनच मराठी विषयाला सापत्न वागणूक दिली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावललं गेलं आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

सत्ताधारी आणि विरोधक भिडले मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. ...

अपंगांना पदोन्नतीतील आरक्षण नाकारता येणार नाही

केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

आफ्रोहचा राज्यभर एल्गार

5 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण गुहागर : सर्वोच्च न्यायालयाच्या  चेअरमेन FCI  विरूद्ध जगदिश बहिरा  प्रकरणी 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयात केंद्र सरकार व राज्य सरकारला कोणतेही आदेश ...

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

पांडुरंग पाते : राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करा   गुहागर, ता. 24 : पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्थांच्या वतीने सरकारला लाखो ई मेल पाठविले. त्यानंतरही राज्य ...

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला ...

आबलोली ग्रामपंचायती तर्फे कोरोना जनजागृती

आबलोली ग्रामपंचायती तर्फे कोरोना जनजागृती

गुहागर : कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली.ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने आबलोली बाजारपेठ ...

Tatakare

हर्णेसह ९ मासेमारी बंदराचा विकास करा

खा. सुनील तटकरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली : रायगड - रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेऊन ...