गुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा,...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह...
Read moreDetailsरत्नागिरी,ता.12 : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी 'व्याकरणरत्न' ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले आहे. आंध्रप्रदेशमधील काकीनाडा...
Read moreDetailsअधिसंख्य व सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी 'ऑफ्रोह'चा आंदोलनाचा पवित्रा गुहागर, ता.10 : अनुसूचित जमातींच्या मागण्यांबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization for...
Read moreDetailsइन्फिगो आयकेयर हॉस्पिटलचे आयोजन ; दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ०२:३० वा. रत्नागिरी, ता.08 : विद्यार्थ्यांचे उत्तम शिक्षण होण्यासाठी पालकांची महत्वाची भूमिका असते. या संदर्भात शिक्षक व सुजाण पालक प्रेरणा...
Read moreDetailsगुरु शिष्य परंपराच भारतीय संस्कृतीचा आधार ; डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता.06 : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ५ सप्टेंबर रोजी...
Read moreDetailsलुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी...
Read moreDetailsगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा...
Read moreDetailsजिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी, ता. 24 : कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवारी सकाळी बालगोविंदांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा...
Read moreDetailsगुहागर, ता.19 : थोर साहित्यसम्राट, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र...
Read moreDetailsधर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना रत्नागिरी, ता.18 : धर्म ही संकल्पनाच विलक्षण आहे. धर्म हा समाजाचा कणा आहे. त्यावरच संस्कृती अवलंबून आहे. आपण धर्म आणि अधर्म...
Read moreDetailsधर्म ही संकल्पना भारतात केंद्रस्थानी; डॉ. कला आचार्य रत्नागिरी, ता.18 : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृती आणि केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक...
Read moreDetailsभारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे....
Read moreDetailsबौद्ध, जैन परंपरेतही संस्कृत साहित्य; प्रा. प्रणाली वायंगणकर रत्नागिरी, ता.17 : भारतीय प्राचीन संस्कृत साहित्य हे हिमनगासारखे आहे. वैदिक साहित्याचा अभ्यास व महाकाव्ये यांचा जास्त अभ्यास केला जातो. परंतु त्याहीपुढे...
Read moreDetailsछोट्या छोट्या गोष्टीतून जागवा देशभक्ती; मंदार सावंतदेसाई रत्नागिरी, ता.17 : भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आज प्रत्येक गोष्टीशी संबंध येतो. त्यामुळे आपण काय करणार हे ध्यानी घेतले पाहिजे. घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानातून...
Read moreDetailsलोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन, निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता.13 : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व इयत्ता...
Read moreDetailsकालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsमहर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.