पालकमंत्री सामंत, पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 03 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थानी असणाऱ्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार...
Read moreDetailsदि. 6 ऑगस्ट रोजी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची करणार तपासणी रत्नागिरी, ता. 02 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅन्ड रिसर्च सेंटर मार्फत वंध्यत्वावरील मोफत तपासणी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने खास उद्योजकांसाठी पार पडलेल्या प्राणायाम, आहार, विहार आणि आरोग्य शिबिराला उद्योजकांचा...
Read moreDetails( एक कृषी विस्तार अधिकारी)गुहागर न्यूज : शेतक-यांच्या शेतावर MGNAREGA या देशव्यापी व अत्यंत महत्वाच्या, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनेंतर्गत फळबाग..आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे व इतर पिकांची लागवड करा.. भात,नाचणी, भाजीपाला,...
Read moreDetailsमाजी सभापती सुनील पवार यांचा पुढाकार गुहागर, ता. 01 : गुहागर विधासभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, माजी कॅबिनेट मंत्री श्री. भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त गुहागर पंचायत समितीचे माजी कार्य तत्पर...
Read moreDetailsआ.भास्करशेठ जाधव अभिष्टचिंतन विशेष ! आपल्या वक्तृत्व शैलीने, अभ्यासपूर्ण भाषणामुळे, विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासपूर्ण विषयांवरील मुद्देसूद मांडणीमुळे गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव संपूर्ण राज्याला परिचित आहेत. गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 01 : मठ ता. लांजा येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात येत्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू आहे. अधिक श्रावण मासानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला...
Read moreDetailsआ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट नवी दिल्ली, ता. 01 : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला...
Read moreDetailsचिपळूणचा पुढचा आमदार ठाकरे गट शिवसेनेचाच: आ. जाधव रत्नागिरी, ता. 01 : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातील केवळ चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा...
Read moreDetailsनियोजन समितीच्या पटलावर ठेवले गुहागरच्या विकासाचे मुद्दे Guhagar News, ता. 31 : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Commision) सदस्यपदाच्या पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग नीलेश सुर्वे (Nilesh Surve) यांनी केला....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 31 : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तूंचे वाटप केले....
Read moreDetails८ आरोपीना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 31 : दिनांक २० /०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरामधील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील एका...
Read moreDetailsजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : 1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह...
Read moreDetailsशिरीष दामले, रत्नागिरी; मो. 9423875402तत्त्व, निष्ठा, बांधिलकी या शब्दांशी बहुतांश समाजाने फारकत घेतलेल्या सध्याच्या वातावरणात निष्ठा हे मूल्य मानून त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत केलेल्या बापूसाहेब परूळेकर यांची माहिती सध्याच्या पिढीला नसणे...
Read moreDetailsदि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे...
Read moreDetailsघाटात २४ तास लक्ष, यंत्रणा सज्ज गुहागर, ता. 24 : कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे विज व अन्य सुविधा...
Read moreDetailsआंबा- काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरी, ता. 22 : कोकणातील आंबा- काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 19 : राज्याचे उमेद अभियानाचे महिला बचत गटांचा आवाज तीन चतुर्थांश जग व्यापणाऱ्या जी- 20 परिषदेपर्यंत पोहोचला. आपल्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील योजनाही महिलांनी डब्ल्यू- २० या परिषदेमार्फत...
Read moreDetailsअन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणा-या अन्यायविरूद्ध गुहागर, ता. 17 : संविधान कायदा 108 - 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे. व अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑर्गनायझेशन फॉर...
Read moreDetailsभारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही सुरू- डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर रत्नागिरी, ता. 16 : भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य व संस्थेचे काम अविरत सुरू आहे. सामाजिक जबाबदारी,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.