पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली माहिती गुहागर, ता. 26 : किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर...
Read moreDetailsजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही घेतला सुरक्षेचा आढावा गुहागर, ता. 24 : शुक्रवारी (ता. 23) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे तालुक्यातील...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या (Ratnagiri Karhade Brahmin Association) वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी गुरुकृपा मंगल कार्यालय...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने...
Read moreDetailsमहर्षी कर्वे संस्था; सुरभी बापटला मिळाली संधी रत्नागिरी, ता. 16 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगावमधील (Maharshi Karve Women's Education Institute Shirgaon Ratnagiri) बीसीए कॉलेजमध्ये अंतिम वर्षात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघातर्फे सलग १३ व्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. रविवारी सकाळी माळनाका येथील...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.15 : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजीवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लीम बंधू-भगिनींना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : गेल्या वर्षाप्रमाणेच हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : दिनांक ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून तांत्रिक लेक्चर सेरीज आयोजित करण्यात येते. यावर्षी डॉ....
Read moreDetailsसत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत निःशुल्क मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 11 : कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट अ ते ड प्रवर्गातील पदांवर रूजू होऊन शासकीय नोकरीचा शुभारंभ करावा. विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य दिसावे...
Read moreDetailsगुहागर ता. 11 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली...
Read moreDetailsसहायक आयुक्त इनुजा शेख रत्नागिरी, ता. 10 : महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता संस्थांनी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. 10...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी (ता. १३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद...
Read moreDetailsएक हात मदतीचा कार्यक्रमांतर्गत 13 लाख 8 हजार 540 अनुदान वाटप रत्नागिरी, दि. 05 : जिल्हयात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हयात...
Read moreDetailsजाणीव फाउंडेशन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे योगदान रत्नागिरी, ता. 05 : कोरोना काळ असो वा कोणताही सण, समारंभ पोलिसांच्या योगदानामुळे सामान्य माणूस आनंदात असतो. त्यामुळेच पोलिसांना मदत करणे ही आमच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, 04 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याठिकाणी असणाऱ्या ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे अजून दोन विद्यार्थी पोलिस भरतीत निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीमध्ये यावर्षीच अकादमीचे ३ विद्यार्थी निवडून आले होते. आता...
Read moreDetailsउद्योगमंत्री सामंत, १० हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत येणार रत्नागिरी, दि. 03 : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.