वरिष्ठांकडून साथ नाही, सामुहिक राजीनाम्यांची चर्चा गुहागर, ता. 30 : महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असूनही गुहागर तालुक्याला सत्तेचे पाठबळ मिळत नाही. राष्ट्रवादीला मजबुत करण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून साथ मिळत नाही. त्यामुळे...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव यांचे भेटीत अधिकाऱ्यांचे आश्वासन गुहागर, ता. 27 : आरजीपीपीएलने (RGPPL) 31 जानेवारीला स्थानिक कर्मचाऱ्यांच्या करारांचे नुतनीकरण केले नाही. 26 स्थानिक कर्मचारी बेरोजगार झाले. या कामगारांच्या पाठीशी उभे रहात आरजीपीपीएलमध्ये पुन्हा नोकरी देण्यासाठी आमदार...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय...
Read moreDetailsमुंबई, ता. 08 : राज्यमंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार असून या वेळी कोकणच्या वाट्याला आणखी एक मानाचे पान येणार आहे. कोकणची बुलंद तोफ, शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्करशेठ जाधव (MLA Bhaskar...
Read moreDetailsमंत्री सामंत, परब आणि आमदार जाधव यांना विश्वास गुहागर, ता. 06 : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे वेळणेश्र्वर येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : कोकणातील रस्ते आणि बंदर विकासाच्या माध्यमातून कोकण समृद्ध आणि संपन्न होणार, त्यासाठी येथील बंदरे आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी एका वर्षाच्या...
Read moreDetailsचेअरमनपदी रामचंद्र हुमणे तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम निवाते संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकॎरी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रामचंद्र रत्नू हुमणे (गुरुजी),...
Read moreDetailsआदित्य ठाकरे, पर्यटन विकासाचे नवे धोरण तीन महिन्यात गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्याच्या पर्यटन व्यवसायासाठी मुंबईत आपण बैठक घेऊच. त्याचबरोबर गुहागरला येवून जिथे कामे करायची आहेत, ती ठिकाणे प्रत्यक्ष पाहु. म्हणजे...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव; संधीचे सोनं कार्यअहवालाचे प्रकाशन गुहागर, दि.14 : विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav) यांच्या 23 कोटींच्या कार्यअहवालात धोपावेच्या पाणी योजनेचा उल्लेख नाही. विक्रांतने हा अहवालात केवळ...
Read moreDetailsजिल्हा प्रमुख सचिन कदम : नाव न घेता सुनावले खडे बोल गुहागर, दि.14 : शिवसेनेच्या काही महाभागांना जिल्हा परिषदेत पद मिळाल्यावर आमदार झाल्यासारखे वाटते. त्याच्या या वृत्तीमुळे संघटनेचे नुकसान झाले....
Read moreDetailsआ. भास्करराव जाधव, वर्गणी काढून कामं करण्याची वेळ येवू देणार नाही गुहागर : आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेला आणि झपाट्याने होत असलेला सर्वांगिण विकास पाहून प्रेरित झालेल्या तालुक्यातील...
Read moreDetailsडॉ. विनय नातू : सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला चपराक दिली गुहागर, ता. 29 : १२ आमदारांचे निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आघाडी सरकारला सणसणीत चपराक दिली आहे. आता तरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना...
Read moreDetailsनीलेश राणे : भाजपमध्ये 47 जणांचा पक्षप्रवेश गुहागर, ता. 27 : प्रतिकुल परिस्थितीत कार्यकर्ते मेहनतीने पक्ष वाढवत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र मुळमुळीत काम करुन अपेक्षित यश मिळणार नाही....
Read moreDetailsनीलेश सुर्वे : वक्तव्याचा महाविकास आघाडी निषेध करणार का? गुहागर, ता. 24 : भाजप (BJP) आमदार नितेश राणेच्या (MLA Nitesh Rane) सभागृहाबाहेरील कृतीवर अधिवेशनात चर्चा होते. मग देशाच्या पंतप्रधानांचा (Prime...
Read moreDetailsदिल्ली : गोवा(Goa), पंजाब(Punjab), मणिपूर(Manipur), उत्तराखंड(Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) या पाच राज्यांतील विधानसभा(Assembly) निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने(Central Election Commission) आज शनिवारी केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने(Election...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गावातील जेष्ठ नागरीक दिलीप महादेव विचारे यांच्या हस्ते पार पडले....
Read moreDetailsसुरेश सावंत : सभा समारंभाबाबत धोरण जाहीर करा गुहागर, ता. 13 : कोरोनाची नियमावली नक्की कोणासाठी आहे. ( Who exactly is Corona's rulebook for? ) सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांना शासन परवानगी देत...
Read moreDetailsभाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांचा ठाकरे सरकारवर आरोप गुहागर : काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग...
Read moreDetailsकंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे....
Read moreDetailsआमदार जाधव यांची खरमरीत टिका गुहागर, ता. 30 : मा. शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीची विधानपरिषदेची जागा पुन्हा रत्नागिरीला मिळावी. ती जागा कुणबी समाजाला देऊन त्या समाजाचा सन्मान करा. असे ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.