संजीव वेलणकर, पुणे ९४२२३०१७३३Guhagar News, २७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’ च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक...
Read moreDetailsवृक्षसंवर्धनासाठी केला जातो 15 लाखांचा खर्च गुहागर, ता. 27 : भारतातील मध्यप्रदेश राज्यात एका झाडासाठी 365 दिवस, 24 तास 2 पोलीस संरक्षण देतात. जिल्हा उद्यान तज्ञ या झाडाची कायम तपासणी...
Read moreDetailsविभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात सतत बदल होत असले तरी कडाक्याची थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात त्वचाविकार, काविळ, टायफाईड, घशाचे आजार, गोवर तसेच...
Read moreDetailsधीरज वाटेकर, चिपळूण. मो. ९८६०३६०९४८ पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद...
Read moreDetailsधीरज वाटेकर, चिपळूण, मो. ९८६०३६०९४८याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या...
Read moreDetailsलेखक : अरूण परचुरे (सर) गजानन नाट्य समाज, देवपाट - गुहागर या नाट्यसंस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सव व शतकपूर्ती महोत्सव हे दोन्ही उत्सव याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मला मिळाले. एखादी नाट्य...
Read moreDetailsलेखक : विक्रम गोखले ,(January 3, 2015) लोक फार लबाड असतात. ते तुमच्या ठायी असलेल्या नेमक्या योग्यतेऐवजी तुमच्यात नसलेल्या गुणांकरताही तुमच्यावर भरमसाट कौतुकाचा मारा करून तुम्हाला असे काही बनवतात, की...
Read moreDetailsलेखक : अविनाश काळे, ९४२२३७२२१२ कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काहिवर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात...
Read moreDetailsविशेष मुलाखत : धीरज वाटेकर, चिपळूण पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या ‘स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३) (Stockholm Water Prize1993)ने सन्मानित डॉ. माधव चितळे सरांचं नाव टाळून महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करता येणार नाही....
Read moreDetails‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला उत्फुर्त प्रतिसाद नरेश मोरे, गुहागरशनिवारी दि. १५ ऑक्टोबर २०२२ मुंबईत विलेपार्ले येथे नवोदित लेखक, दिग्दर्शक कृष्णा येद्रे-पाटील यांच्या झुंजार प्रोडक्शन च्या ‘लढा’ नाटकाच्या प्रयोगाला जाण्याचा योग आला....
Read moreDetailsमसाले उद्योगातील कोकणी मुद्रा Known about Khatu Masale Udyogवडिलांच्या पिठाच्या गिरणीत मसाले बनवून विकतानाच उद्योगाचे तंत्र आणि मंत्र शिकत शाळीग्राम खातूंनी मसाले उद्योगाचे स्वप्न पाहिले. दुकानदारांनी मार्केटींग शिकवले. पहिली तीन...
Read moreDetailsतालुक्यात झाला मिठाचा सत्याग्रह, आझाद हिंद सेनेतही सहभाग गुहागर तालुक्यातील 16 स्वातंत्र्यसैनिकांपैकी 2 जण हे गुहागर तालुक्यातील मुलनिवासी होते. यापैकी 7 जणांची नोंद शासन दफ्तरी आहे. स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील विविध पुस्तकांमधून अन्य काही स्वातंत्र्य सैनिकांची माहिती समोर आली...
Read moreDetailsगुहागर, ता.12 : तालुक्यातील नरवण गावचा असा एक स्वातंत्र्यवीर ज्याने इथे अठराविश्र्व दारिद्रय पाहिले. माधुकरी मागून शिक्षण घेतले. पूण्यात असताना स्वदेशसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेवून हा तरुण स्वातंत्र्य...
Read moreDetailsसंकलन : मयुरेश पाटणकर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga ध्वजाचा इतिहास (History of Tiranga) रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता. अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली. या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga 22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल चळवळीच्या काळात 1917 मध्ये ॲनी बेझंट (Annie Besant) यांनीही एक वेगळा ध्वज...
Read moreDetailsसिंधुरत्न कलावंत मंचची स्थापना; ९ ते १४ मे या कालावधीत होणार महोत्सव गुहागर, ता. 29 : जागतिक पातळीवर कोकणचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना...
Read moreDetailsईश्वर हलगरे, गुहागर- संपर्क. 9404161180 कवी राजेंद्र आरेकर यांचा 'साद आईस' हा दुसरा कवितासंग्रह सुनेत्रा प्रकाशन गुहागरच्या वतीनेप्रकाशित होत आहे ही अत्यंत आनांदाची बाब आहे. 'आई' या पहिल्या संग्रहाच्या माध्यमातून...
Read moreDetailsकथा पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांच्या संशोधनाची लेखक : अनिल अवचट तीन तासांनी मुलाने पहिला हुंकार दिला. ब्लडप्रेशर वाढत जाऊन नॉर्मलला आलं. परत मुलाला विंचू चावल्याच्या जागी ठणका जाणवू लागल्या....
Read moreDetailsShivaji Maharaj Museum : आज शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने 10 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी 100व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.