प्रवासासाठी आता ई पासची गरज नाही
वहातुकीवरील सर्व बंधने संपुष्टात - केंद्रीय गृह सचिवांचे पत्र महाराष्ट्रात कोणालाही प्रवास करण्यासाठी आजपर्यंत ई वहातूक परवाना आवश्यक होता. मात्र...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
वहातुकीवरील सर्व बंधने संपुष्टात - केंद्रीय गृह सचिवांचे पत्र महाराष्ट्रात कोणालाही प्रवास करण्यासाठी आजपर्यंत ई वहातूक परवाना आवश्यक होता. मात्र...
Read moreDetailsराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न असणारे आमचे दादा खर्या अर्थाने...
Read moreDetailsकोरोना आपत्तीत उत्तम कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे प्रथम, आबलोली द्वितीय...
Read moreDetailsआज अनेक मूर्तिकार पीओपीला पर्याय शोधत आहेत. त्यासाठी शाडुच्या मातीमध्ये कागदाचा लगदा मिसळणे, केवळ कागदाच्या लगद्यापासून मूर्ति बनविणे आदी प्रयोग...
Read moreDetailsनरवण सारख्या खेडेगावात वैद्यकीय सेवेबरोबरच नारळ व आंबा बागायतीमध्ये रमलेले डॉ. अनिल जोशी आज विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक काम करत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.